जायकवाडी पाटबंधारे प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्यांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारने संपादित केलेली अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील विरगाव येथील पाच ...
महाराष्ट्र शासनाने १० वर्षे मुदतीचे २५०० कोटी रुपयांचे कर्जरोखे विक्रीस काढले असून, यातून मिळालेल्या रकमेचा विनियोग विविध विकासकामांसाठी करण्यात येईल ...
रूळ ओलांडताना प्रवाशांना किंवा स्थानिकांना अपघातांना तोंड द्यावे लागते. होणारे अपघात टाळण्यासाठी मध्य रेल्वे मार्गावर १00 कोटी रुपये खर्चून तब्बल ३६ पादचारी पूल दोन वर्षांत बांधले जाणार आहेत. ...
भाजपा कार्यसमितीच्या बैठकीत मराठा आरक्षणावर ठराव मांडण्यावरून बरेच नाट्य् रंगले. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे मराठा आरक्षणाबाबतचा ठराव मांडणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात येत होते ...
अलिबाग, रेवदंडा आणि मुरुडमधील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग आणि मुरु ड या दोन तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था ...