मालेगाव : तालुक्यातील सौंदाणेसह अकरा गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पूनंद धरणातून गिरणा उजव्या कालव्यात पाणी सोडावे यासाठी गिरणा उजवा कालवा पाणी आरक्षण कृती समिती आक्रमक झाली आहे ...
त्र्यंबकेश्वर : येथून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या वाघेरा गावात सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. गावालगतच धरण असून, त्याचे पाणी शेतीसाठी आरक्षित असल्याने ते पाणी पिण्यासाठी वापर करू शकत नाहीत. ...
इगतपुरी : प्रधानमंत्री आवास योजनेची अंमलबजावणीसाठी नगर परिषद प्रशासन सर्व्हे करणार असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार मुंढे यांनी सर्वसाधारण बैठकीत दिली ...
रेल्वे मेगाब्लॉकप्रमाणे रस्ते दुरुस्तीच्या कामाची माहिती जाहिरातीद्वारे एक-दोन दिवस आधी द्यावी, अशी सूचना उच्च न्यायालयाने शुक्रवारी वाहतूक विभागाला केली. ...
शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मागणीवरून सर्वपक्षीय सदस्यांनी अभूतपूर्व गोंधळ घातल्यानंतर आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा एकदा ठप्प झाले. ...