नवरात्र जवळ आल्याने विविध प्रकारच्या आणि रंगीबेरंगी दांडियांनी ठाण्यातील बाजारपेठ सजली आहे. वास दांडियाची कमी झालेली मागणी यंदा पुन्हा वाढली असून सध्या ...
डोंबिवलीत होणाऱ्या ९० व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला पाठिंबा द्यायचा की नाही, याबाबत कोकण मराठी साहित्य परिषदेचा निर्णय अद्याप झालेला नाही. कोमसापचा प्रांत असलेल्या ...
ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील कुपोषित बालकांचा प्रश्न चर्चेत असताना रायगड जिल्ह्यातही २४१ अतिकुपोषित, तर ९५८ कुपोषित बालके असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
पनवेल महानगरपालिकेमुळे अनेक प्रकल्प मार्गी लागणार आहेत. विकासाचा मार्ग मोकळा झाल्याने पनवेल महानगरपालिकेची अधिसूचना निघताच सर्वत्र जल्लोष करण्यात आला. ...
एएमआर मीटरच बसविण्याचा प्रस्ताव महासभेने कधीही मंजूर केलेला नाही. परंतु प्रशासन नागरिकांना सक्तीने मीटर बसविण्यास भाग पाडत आहे. यामुळे भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा ...
पोलिसांनी अमली पदार्थमुक्त नवी मुंबई मोहीम सुरू केली आहे. परंतु या मोहिमेला सिडको व महापालिकेकडून खीळ बसू लागली आहे. वर्षानुवर्षे अमली पदार्थांची विक्री ...
उशिरा योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी (फिटनेस) सहमत शुल्क आकारण्यासाठी प्रतिदिन असणारा दंड कमी करण्यात आला असून तो आता विलंबाच्या प्रत्येक १५ दिवसांसाठी ...
डहाणू तालुक्यातील पाच शाळा आणि पाच अंगणवाडी केंद्राला बुधवारी पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी अचानक भेटी दिल्या नंतर अनेक ...
आदिवासी विद्यार्थ्यांना निवासी वसतिगृहात राहून शिक्षण घेण्यासाठी वसतिगृहाची क्षमता कमी आणि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने शाळा, महाविद्यालय ...