वसई तालुक्यातून अल्पवयीन विद्यार्थी आणि मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढतांना दिसत आहे. गेल्या वीस महिन्यात ५६० मुले-मुली बेपत्ता झाल्याच्या तक्रारी विविध पोलीस ...
शालेय विद्यार्थ्यांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकारकडून कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो. परंतु कर्जत तालुक्यामधील शाळांमध्ये निकृष्ट व मुदत संपलेल्या ...
एका शेतकऱ्याच्या उताऱ्यावर नावाची नोंद करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना करंजाडीच्या मंडल अधिकाऱ्याला, तो राहत असलेल्या महाड शहरातील फ्लॅटमध्येच ...
गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे जिल्ह्यात मोठे नुकसान झाले असले तरी महाड व पोलादपूर तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेसाठी हा पाऊस वरदान ...
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात क्वालिस कार सुमारे ६० फूट दरीत कोसळून झालेल्या अपघातात एक तरुणी ठार झाली, तर तिघे जखमी झाल्याची घटना येलंगेवाडी ...
पश्चिम तुर्कीला भारतीय प्रमाण वेळ मंगळवारी रात्री ११.४१ वाजता भूकंपाचा धक्का बसला. रिश्टर स्केलवर ४ तीव्रता असलेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू भूगर्भात ७ कि.मी. खोल होता. ...
जन्मत: कर्णबधिर असणाऱ्या मुलांचे जन्मावेळी अथवा पुढच्या एक ते दोन महिन्यांत निदान झाल्यास ही मुले सामान्य शाळेत शिक्षण घेऊन सामान्यपणे आयुष्य जगू शकतात. ...
महापालिका निवडणुकीला अवघे काही महिने उरले असतानाही प्रभाग फेररचनेमुळे अद्याप नगरसेवक चाचपडत आहेत. गेली पाच वर्षे विकासकाम केलेल्या प्रभागाचा मोठा भाग ...
गेल्या आठवड्यात मुसळधार पावसामुळे आरेतील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने, या मार्गे ये-जा करणाऱ्यांची गैरसोय होत आहे. या रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर न बुजविल्यास ...