विधानसभा निवडणुकांनंतर काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदलांची मागणी जोरात सुरू झाली असून, मणिशंकर अय्यर, प्रिया दत्त यांच्यासह अनेक नेत्यांनी संघटनेत मोठे बदल करणे गरजेचे आहे ...
काँग्रेसला पंजाबमध्ये विजयपथावर नेणारे कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी गुरुवारी राज्याचे २६वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्या सोबत नवजोतसिंग सिद्धू व इतर आठ मंत्र्यांचाही शपथविधी झाला ...
केंद्र सरकारचे आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांचे ‘सरकारने बड्या कर्जधारकांना तारलेच पाहिजे’ हे प्रतिपादन देशाने एकेकाळी आदर्श म्हणून स्वीकारलेल्या अंत्योदयाच्या राष्ट्रीय विचाराला मूठमाती देणा ...
देवळाली कॅम्प : गेल्या मंगळवारी (दि.१६) लहवित-भगूर मार्गावरून पिकअप जीपमधून अवैधरीत्या तीन गायी व एका वासरूची वाहतूक करणाऱ्या दोघा संशयितांना देवळाली कॅम्प पोलिसांनी अटक केली आहे. ...
देशाच्या वाटचालीत स्थानिक स्वराज्य संस्था चळवळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यात महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि रोजगार हमी योजनेने तर देशापुढे आदर्श ठेवल्याचा नेहमीच ...