भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या आदल्याच दिवशी राज्यघटनेद्वारे दलित, आदिवासी, ओबीसी यांना मिळालेले आरक्षण रद्द करण्याचा ...
सलग २0 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळ योगदान देणाऱ्या सदस्यांना भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) निवृत्तीच्या वेळी ५0 हजार रुपयांचा ‘लॉयल्टी-कम-लाइफ’ लाभ देणार आहे. ...
उन्हाळ्याच्या सुट्यांचा हंगाम सुरू होताच विमानांच्या तिकिटांत कंपन्यांनी भरमसाट वाढ केली आहे. काही गर्दीच्या मार्गावरील तिकिटे तर दुपटीपेक्षाही जास्त वाढली ...
भारतीय अर्थव्यवस्थेत परिवर्तन घडविण्यासाठी व्यवसायात येणारी ओढाताण कमी करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायणमूर्ती यांनी केले. ...
मार्चला संपलेल्या तिमाहीत असमाधानकारक कामगिरी राहिलेल्या इन्फोसिसने समभागांची फेरखरेदी (बायबॅक) आणि वाढीव लाभांश या माध्यमातून भागधारकांना १३ हजार कोटी ...
ज्ञान हे नेहमीच नित्य, शुद्ध व बुद्धच नव्हे तर मुक्तही असते. ते तसेच राखले जाणे अपेक्षितही असते. ज्ञानाला मर्यादा नसतात. त्याला कुंपणे सहन होणारीही नसतात. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे लोकशाहीनिष्ठ महान उदारमतवादी व्यक्तिमत्त्व ! रक्ताचा एकही थेंब न सांडता सामाजिक व आर्थिक समता आणणे म्हणजे लोकशाही होय, तसेच लोकशाही ...
शासनाने सोलापूर जि.प.ला यशवंत पंचायत राज पुरस्कार दिला. कोणत्याही कामाची स्वत:पासून सुरुवात आणि टीम वर्क हेच स्मार्ट जि.प.च्या अरुण डोंगरे पॅटर्नचे सूत्र... ...