ज्या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पाण्याचा सत्याग्रह करून सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकले त्या चवदार तळ्याच्या सुशोभीकरणासाठी एक कोटी ...
राज्यातील शहरांना पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी अमृत व नगरोत्थान अभियानअंतर्गत विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. राज्यातील २८ शहरांमध्ये ...
तारापूर अणुउर्जा केंद्र एक व दोन मध्ये सहा एप्रिलला मोहनदास कोरे या कर्मचाऱ्याचा फोर्कलिफ्ट खाली चिरडून जागीच झालेला मृत्यू हा सुरक्षिततेचे नियम धाब्यावर बसविल्यानेच ...
सूर्या प्रकल्पाचे पाणी प्रकल्प क्षेत्रा बाहेर वळविल्याने शेतकरी व भूमीपुत्रावर झालेला अन्याय दूर करण्याचा दृष्टीने आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी पालघर, डहाणू, विक्र मगड ...