जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष पदाच्या शर्यतीत ऐनवेळी मुंबईत तिसऱ्याच्या नावाची ‘एन्ट्री’ झाल्याने काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांचे राजकीय गणितच विस्कटले आहे. ...
नोटाबंदीच्या निर्णयाला ५० दिवस पूर्ण झाले; मात्र परिस्थिती सुधारलेली नाही. बँका आणि एटीएमसमोरील रांगा कायम आहे. व्यापार ठप्प झाला आहे. या निर्णयाने देशातील ...