राज्यातील वाढते बालमृत्यू, कुपोषण कमी करण्यात आरोग्य यंत्रणा कमी पडत आहे. ...
महापालिकेला नागरिकांकडून कररुपाने चांगल्याप्रकारे निधी मिळतो ...
झोपी गेलेल्या माणसाला जागे करता येते, पण झोपेचे सोंग घेणाऱ्यांना जागे करता येत नाही. ...
मुंबई महापालिकेत महापौरपदासह अन्य कोणत्याही पदाची किंवा समितीची निवडणूक न लढवण्याचा निर्णय भाजपाने घेतल्याने त्याठिकाणी शिवसेनेच्या महापौरांची वर्णी लागणार ...
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी नागरिकांनी सुचविलेल्या कामांवरच नगरसेवकांनी आपला निधी खर्च करावा, असा निर्णय घेतला ...
स्पर्धा परीक्षेच्या संमेलनात रंगले ते परीक्षा देतानाच्या अनुभवाचे किस्से. ...
आयुष्यात काही बनलेलो नसतो, तेव्हा आपण तणावमुक्त असतो. ...
काम करताना जेव्हा तुम्ही बदलीचा विचार करता, तेव्हा तुम्ही तुमच्या उद्देशापासून दूर जाता ...
कल्याण-डोंबिवली पालिका निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साडेसहा हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. ...
मुलगा-मुलगी समान असे म्हणत असलो तरी ही समानता मात्र शिक्षणात दिसत नाही. ...