खामगाव : नोटाबंदीपासून एटीएमला लागलेले ग्रहण अद्याप कायम आहे. शहरातील बहुतांश बँकांच्या एटीएममध्ये ठणठणाट असून, विशेषकरून रविवारच्या दिवशी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ...
नांद्रा : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी काही ठोस उपाययोजना करण्याऐवजी सर्वच स्तरावरून निष्फळ धावपळ होत आहे. त्यामुळे नांद्रा येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ...