Oil Seed Farming : देशात उत्पादित होत असलेल्या तेलबियांमधून केवळ खाद्यतेलांची ४० टक्के गरज भागविता येते. त्यामुळे देशाची खाद्य तेलाची गरज भागवण्यासाठी ६० टक्के आयात करावी लागते. परिणामी तेलबियांचे उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून, पु ...
माझी माहिती खोटी निघाली तर मी राजकारण सोडेन. माझ्याकडे आता ३०० गायींचा गोठा आहे, राजकारण सोडून तो १००० गायींचा गोठा करेन, असं आव्हान सुरेश धस यांनी दिलं आहे. ...
Rajasthan Crime News: राएका तरुणाने विवाहित महिलेला पळवून नेल्याने दोन गटांमध्ये झालेल्या वादावादीत एका पाच वर्षांच्या मुलाचा डोक्याला दगड लागून घटनास्थळावरच मृत्यू झाला. ...
अभिषेक बॅनर्जी व तृणमुलचे नेत्यांत आरोप-प्रत्यारोप सुरु झाले असून पक्षात काही ठीक नसल्याचे सांगितले जात आहे. ममता आणि अभिषेक यांच्यात निर्माण झालेले मतभेद कधीही न संपण्याच्या टप्प्यात जाऊन पोहोचल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. ...