दिल्लीतील गृहनिर्माण आणि शिक्षण क्षेत्रांसह अन्य पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या कामांचा प्रारंभ मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी त्यांनी हे उद्गार काढले. ...
महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाच्या समन्यायी पाणीवाटप तत्त्वानुसार १५ ऑक्टोबर रोजी जायकवाडी प्रकल्पात कमीत ६५ टक्के पाणी असावे. त्यापेक्षा कमी पाणी असेल, तर अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणांतून जेवढे पाणी कमी तेवढे पाणी सोडण्याचा समन्यायी पाणी व ...
BJP First Candidate List : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात भाजपने प्रवेश साहिब सिंह वर्मा यांना तिकीट दिले आहे. ...
भूजलातील नायट्रेटची मात्रा ४५ मिलीग्रॅम/लिटरपेक्षा जास्त. भूजल गुणवत्ता अहवाल-२०२४ मधील धक्कादायक वास्तव. देशातील १५ जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील ७ जिल्ह्यांचा समावेश. ...
Haryana Accident News: हरयाणामधील हिसार जिल्ह्यात दाट धुक्यामुळे आज सकाळी एक मोठा अपघात झाला. या अपघातात तीन वाहनं दुर्घटनाग्रस्त झाली असून, चार जण मृत्युमुखी पडले. मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही. ...