...अखेर जागरूक पार्लेकरांनी लोकचळवळ उभारत दोन महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर नोव्हेंबर २०१९ मध्ये हा अनधिकृत कबूतरखाना बंद पाडला. त्यानंतर आजतागायत येथे कबूतरांचा प्रादुर्भाव जाणवलेला नाही, असे रहिवाशांनी सांगितले. ...
कबुतरांच्या उच्छादामुळे फक्त पादचाऱ्यांनाच नाही, तर परिसरातील रहिवाशांनाही त्रास होत आहे. दुपारच्या वेळेत ही कबुतरे घरात येऊन घाण करत असल्याने नागरिकांना खिडक्या, दरवाजे बंद करू बसावे लागत आहे... ...
Anjali Damania Reaction On Dhananjay Munde: गेल्या काही दिवसांपासून बीड प्रकरणावरून अंजली दमानिया सातत्याने मोठे दावे, विधाने करत असल्याचे पाहायला मिळत आहे. ...
मुंबईत भुलेश्वर, दादर, माहीम, फोर्ट, माटुंगा अशा ठिकाणी अनेक वर्षांपासून कबुतरखाने आहेत. याशिवाय शहराबरोबरच पूर्व आणि पश्चिम उपनगरांतही अनेक उघड्या जागांमध्ये चणे, गहू, तांदूळ, डाळ असे खाद्य कबुतरांना घालण्यात येते. तसेच सोसायट्यांच्या, धान्य विक्री ...