पिंपळगाव बसवंत : शेतीला भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हटले जाते. देशातील सुमारे ६० टक्के जनता शेतीवर जगते; परंतु केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे शेतीचा कणाच मोडला आहे. चुकीच्या धोरणांमुळे आजचा तरु ण वर्ग शेतीपासून दुरावत चालला आहे. शेतकर्यां ...
इचलकरंजी : नेट-सेटसारख्या स्पर्धा परीक्षेमध्ये आत्मविश्वासानेच विद्यार्थ्यांना यश मिळते. म्हणून अभ्यासातील सातत्य आणि चिकाटी ठेवून विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांनी केले. ...
सात्रळ : थोर स्वातंत्र्यसैनिक कॉ.पी.बी. कडू पा. यांना सोमवार, दि. २३ जानेवारी रोजी रयतच्या कडू पा. विद्यालयात श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. कॉ.पी.बी. कडू पाटील फौंडेशनला कडू कुटुंबीयांकडून व नातेवाईकांकडून १० लाखांची द ...