जळगाव: एकीकडे स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतेच्या सर्वेक्षणासाठी शहरात सर्वेक्षण सुरू असताना मनपाकडून दूर्लक्षित राहिलेल्या स्मशानभूमीत मात्र कचर्याचे ढीग असल्याने अंत्ययात्रा घेऊन आलेल्या नागरिकांनीच सफाई मोहीम राबवीत स्मशानभूमीत सफाई केल्याची घ ...
राज्यघटनेने प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क दिला आहे. त्यात वृत्तपत्रे तर लोकशाहीचा चौथा खांब आहेत. त्यांचीच गळचेपी झाली तर लोकशाहीच धोक्यात येईल. कोठे काही चुकीचे घडत असेल तर माध्यमांनी ते जनतेसमोर आणणे अपेक्षितच आहे. मोहटादेवी देवस्थानवर ...
कोल्हापूर : हातकणंगले येथील संस्कार वाचनालयातर्फे तातोबा कुंभार गुरुजी यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत देशभूषण हायस्कूलची विद्यार्थिनी सेजल पन्हाळकरने द्वितीय क्रमांक मिळविला. तिला वक्तृत्व विभागप्रमुख मानसी माने, मुख्य ...
वडणगे : वडणगे-निगवे (ता. करवीर) येथील ज्योतिर्लिंग विद्यामंदिरच्या स्काऊट व गाईडस् यांनी म्हैसूर येथे झालेल्या राष्ट्रीय जांबोरीमध्ये यशस्वी सहभाग नोंदविला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते जांबोरीचे उद्घाटन झाले. ...