राज्यात सध्या थंडीची लाट पाहायला मिळते. फेंगल चक्रीवादळामुळे आज या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. वाचा सविस्तर (Maharashtra Weather Update) ...
जळगाव जिल्ह्यात गेल्या वर्षी ५५,२३६ अर्ज आले होते. गेल्या वर्षीच्या आंबिया बहारासाठी राज्यात ८३७ कोटींची भरपाई देण्यात आली. त्यात एकट्या जळगाव जिल्ह्यातील ५३,२६१ शेतकऱ्यांना ३२७ कोटींची भरपाई मिळाली. ...
मधुराणीने 'आई कुठे काय करते' मालिकेतील काही क्षणांचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओतून अरुंधतीचा संपूर्ण प्रवास दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत मधुराणीने पोस्ट लिहिली आहे. ...
रब्बी हंगामातील पिकांसाठीही एक रुपयात पीक विमा उपलब्ध करून दिला आहे. पीक विमा काढण्यासाठी १५ डिसेंबरची अंतिम मुदत असून, राज्यात आतापर्यंत १८ लाख ७९ हजार ८२२ अर्ज आले आहेत. ...
श्रीमंत आणि सामान्य लोक यांच्या गुंतवणुकीचे गणित वेगळे असते. सामान्य गुंतवणूकदार साधारणपणे एफडी, तसेच सुरक्षित गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवणूक करतात. श्रीमंत व्यक्ती मात्र गुंतवणुकीवर किमान १२ ते १५ टक्के वार्षिक रिटर्न देणारे पर्याय शोधतात. श्रीमंत ...