काम कुठलंही असो, अनेकांच्या कपाळावर आठ्याच पडतात. शक्यतो काम टाळलंच जातं, आणि मग अगदीच गळ्याशी आलं की, कसंही करून टाकू एकदाचं ते उरकून म्हणत घाई करत, कसंबसं ते करून टाकलं जातं. मग त्या कामात काही मज्जा नाही येत, रटाळ, निरस वाटतं ते काम कधी काम संपत न ...
जळगाव जिल्ह्यातलं वाघोड. छोटंसं गाव. वडील शेतमजूर. केळीचे घड वाहण्याचं जीवघेण्या कष्टाचं काम करायचे. मी शिकत होतो. शैक्षणिक कर्ज काढून, बी.टेक झालो. नोकरी केली. त्यापायी किती राज्यं, किती शहरं फिरलो. पण एम.टेक करायचंच होतं. आणि नारायण मूर्तींच्या हस् ...
एक नवीन तंत्रसंस्कृती जगभरच उदयास येत आहे. ती तंत्रसंस्कृती वापरकर्त्या हातांमध्ये भेद करत नाही. भाषेचे, देशांचे, वंशांचे, कातडीच्या रंगांचे किंवा स्त्री-पुरुषांचे भेद ती जाणत नाही. त्या तंत्रासमोर सारे एकसमान. मळलेली चाकोरी सोडायला त्या तंत्राची मदत ...
अभिनेता रितेश देशमुखने आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. हिंदी आणि मराठी अशा दोन्ही चित्रपटसृष्टीत रितेशने आपल्या अभिनयाने स्वतःची वेगळी छाप पाडली आहे. तुझे मेरी कसम या सिनेमापासून ते बँन्जोपर्यंत रितेशनं आपल्या 'लय भारी' भूमिकांनी रसिकांवर ज ...
अभिनेता रितेश देशमुखने आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. हिंदी आणि मराठी अशा दोन्ही चित्रपटसृष्टीत रितेशने आपल्या अभिनयाने स्वतःची वेगळी छाप पाडली आहे. तुझे मेरी कसम या सिनेमापासून ते बँन्जोपर्यंत रितेशनं आपल्या 'लय भारी' भूमिकांनी रसिकांवर ज ...