काहींचे आई-वडिलांचे छत्र हरपलेय, तर काहींना माता पिता, नातेवाईक असूनही आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने सांभाळणे शक्य नाही ...
सन २००५ मध्ये आलेला सलमान खानचा ‘नो एन्ट्री’ हा सिनेमा सुपरडुपर हिट ठरला होता. अगदी तेव्हापासून या चित्रपटाचा सीक्वल ... ...
स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी इंग्रजी भाषा आलीच पाहिजे. याचबरोबर मुलांना अन्य कला अवगत असल्या पाहिजेत, असा (गैर)समज गेल्या काही ...
स्कायवॉक, नव्या लिफ्ट, सरकते जिने, एलिव्हेटेड डेक, पादचारी पूल, बुकिंग कार्यालय, प्रवासी आरक्षण केंद्र, शौचालय या सुविधांनी पश्चिम रेल्वेची स्थानके सुसज्ज होणार आहे ...
राज्य परिवहन विभागातील (आरटीओ) अधिकाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. कार्यालयीन कामासाठी वापरण्यात येणारी वाहने बदलण्यात येणार असून ...
‘तुझ्या अंगात सैतान शिरलेला आहे, तो बाहेर काढावा लागेल,’ असे म्हणत एका तीसवर्षीय महिलेला पेटलेल्या कापराचे चटके देण्यात आले आहेत. ...
देशभर औषधांच्या उत्पादनापासून खरेदी-विक्रीपर्यंत सर्वच बाबतीत गैरव्यवहार होत आहेत. या गैरव्यवहारांवर, बेकायदा औषध उत्पादन-खरेदी-विक्रीवर ...
मुंबई-नाशिक महामार्गावरील ठाण्यातील खारेगाव टोलनाका हा राज्यातील पहिला बंद होणारा टोलनाका ठरला आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून ...
भामरागड तालुक्यातील कारसपल्ली गावाजवळ ३ मे रोजी झालेल्या भूसुरुंग स्फोटात एक पोलीस जवान शहीद झाला, तर १९ जवान जखमी झाले होते ...
लग्नाला भाग पाडल्याने पतीने हत्या केलेल्या वरळीतील प्रियंका गुरवच्या मृतदेहाचे इतरही भाग पोलिसांना सापडले आहेत. ...