हागणदारीमुक्तीसाठी ग्राम पंचायतींमार्फत गठित केलेल्या गुड मॉर्निंग पथकात जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनाही सहभागी करण्याचा अभिनव उपक्रम गडचिरोली जिल्हा परिषदेने हाती घेतला आहे. ...
रा.सु. बिडकर कनिष्ठ महाविद्यालय येथील विद्यार्थी गौरव अरुण काचोळे याने राज्याच्या सीईटी परीक्षेत ओबीसी प्रवर्गातून पीसीबी गटात २०० पैकी १८७ गुण प्राप्त करीत राज्यात प्रथम आला. ...
देशातील सर्वात मोठी नागरी परीक्षा उत्तीर्ण करून मेळघाटसारख्या अतिदुर्गम भागातील पहिला आयएएस होण्याचा मान पटकावणाऱ्या संतोष सुखदेवे याने आई-वडिलांसोबतच मेळघाटचे नावदेखील उज्ज्वल केले आहे ...