संत तुकाराम महाराजांनी जाती-धर्म भेदाच्या भिंती तोडण्याचे काम केले असून, त्यांची शिकवण प्रभावीपणे राबविण्यासाठी रमजान ...
शहरातील मागासवर्गीय वस्त्यांमधील विकासकामांकडे दुर्लक्ष होते. या वस्त्यांमध्ये लोकसंख्या वाढते, त्या प्रमाणात विकास होत नाही. ...
घरोघरी जाऊन कचरा गोळा करून ओला आणि सुका कचरा वेगळा करून नागरिक व शहराच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या शहरातील कचरावेचक कर्मचाऱ्यांना पावसाळ्यामध्ये ...
मुंबई शहर आणि उपनगराला रविवारी झोडपून काढल्यानंतर मंगळवारी पावसाने पुन्हा एकदा मुंबापुरीवर जोरदार बरसात केली. ...
पावसाळा सुरू झाल्यावर साथीच्या आजारांचे प्रमाण वाढते. यंदा पावसाळ्याआधीपासूनच मुंबईत स्वाइन फ्लूने डोके वर काढले आहे. ...
एका आजीबार्इंचे घरात किरकोळ कारणावरून भांडण झाले. त्या रागात त्यांनी दहिसरच्या मिठी नदीत उडी मारल्याचा प्रकार घडला. ...
महाराष्ट्र राज्य मंडाळाच्या बारावी परीक्षेचा निकाल चांगला लागल्यामुळे एफवायच्या अभ्यासक्रमासाठी मुंबईसह राज्यभरात चांगली चुरस रंगलेली दिसत आहे. ...
धारावी पुनर्विकासासाठी जागतिक निविदेत विकासक पुढे येत नसल्याने धारावी सेक्टर एक ते चारचा पुनर्विकास सरकार स्वत:च करणार आहे. ...
मालाडमध्ये सोमवारी संध्याकाळी एक दीड वर्षाचा मुलगा घरातून बेपत्ता झाला होता. त्याचा मृतदेह मंगळवारी सकाळी एका गोणीत सापडला आहे. ...
दंड भरावा लागू नये म्हणून १८ वर्षीय तरुणाने ३० फूट उंचीवरून उडी मारल्याची घटना रविवारी रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास घाटकोपर मेट्रो स्थानकावर घडली. ...