भीमा कोरेगाव येथील क्रांतिस्तंभाला पडलेला अतिक्रमणाचा विळखा हटवण्यात होत असलेल्या दिरंगाईबद्दल सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी जिल्ह्यातील ...
केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने अचानक नियम बदलल्यामुळे महाराष्ट्रातील ३००हून अधिक सौरऊर्जा प्रकल्प अनुदानापासून वंचित राहिले आहेत. यामध्ये बहुतांश घरगुती व शाळा, ...
शेतकऱ्यांचे पुढारी आम्हीच म्हणणारे राजकीय नेते दिसेनासे झाले आहेत. १५ ते २० दिवसांपासून विजेचा लंपडाव व कमी दाब निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांचे पीक करपत आहे. ...
बांदा सटमटवाडी येथे माकडतापाच्या साथीने मृत्युमुखी पडलेल्या सात रुग्णांच्या नातेवाईकांना विशेष बाब म्हणून प्रत्येकी दोन लाख रुपयांचे अर्थसाह्य दिले जाणार आहे. ...