गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या तोंडी आदेशावरून कदंब पठारावर बेकायदेशीर उत्खनन सुरू होते असे भाजपचेच महासचीव हेमंत गोलतकर यांनी केले असल्यामुळे या प्रकरणात पोलिसांनी मुख्यमंत्र्यांना समन्स बजावे अशी मागणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शांताराम ...
भारताच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण येत्या 17 जानेवारीला सुखोई 30 मार्क वन या लढाऊ विमानातून उड्डाण करणार आहेत. इंडियन एअर फोर्सच्या जोधपूर बेसवरुन त्या सुखोईमधून उड्डाणाचा अनुभव घेणार आहेत. ...
तामिळनाडूमधल्या मदुराई येथे जलीकट्टू खेळादरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तर 25 जण जखमी झाले आहेत. त्यातील 6 जणांना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ...
पणजी येथील मिरामार किना-यावर उद्या १६ व परवा १७ रोजी आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतातील २0 आणि विदेशातील २२ पतंग उडविणारे स्पर्धक यात सहभागी होणार आहेत. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेतील आर्थिक कारभार वेगाने हातावेगळा होण्यासाठी प्रशासनाने वर्षभरापूर्वी मुख्य लेखापरीक्षकांच्या सहाय्याकरिता ठोक मानधनावर दोन लेखाधिका-यांची नियुक्ती केली होती. ...
कचरा मुक्तीसाठी प्रयत्न करणा-या अर्पणा कवी यांच्या पुढाकाराने इनरव्हील क्लबच्या वतीने कचरा मुक्तीची मोहिम राबविली जात आहे. सर्व प्रकारचा कचरा 21 तारखेला डोंबिवलीच्या ओंकार इंटरनॅशनल स्कूलमध्ये सकाळी 10 ते 12 वाजताच्या वेळेत स्वीकारला जाणार आहे. या म ...
धोक्याच्या ठिकाणी सेल्फी काढल्यास दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल अशा आशयाचा कायदा करण्याबाबत आपल्या स्तरावरून विचार करण्यात यावा,’ अशी मागणी करणारे निवेदन आज शिवसेना उपनेत्या व आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्र्यांकडे दिले आहे. ...
भारतीय टेलिकॉम क्षेत्रात रिलायन्स जिओने पाऊल ठेवल्यापासून मोबाइल रिचार्जच्या किंमतीवरुन बाजारात कंपन्यांची रस्सीखेच चालू आहे. एअरटेल, आयडिया आणि व्होडाफोन या प्रमुख कंपन्यांनी रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी खास ऑफर बाजारात आणत आहेत. ...
भारताचे लष्करप्रमुख बिपिन रावत यांच्या विधानावर सोमवारी चीनने तीव्र संताप व्यक्त केला. भारतीय लष्करप्रमुखांचे विधान पूर्णपणे अयोग्य असून त्यांच्या अशा प्रकारच्या विधानांमुळे सीमेवरील शांतता आणि स्थिरता धोक्यात येऊ शकते. ...