केंद्र आणि राज्य शासनाच्या कल्याणकारी योजना गरजु लाभार्थ्यापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी यंत्रणेची आहे. देशात डिजीटलचे पर्व सुरू झाले असून ग्रामीण भागातही नागरिक या पर्वात हिररीने सहभाग घेत आहे. ...
आपण जे लोकप्रतिनिधी निवडून दिलात त्यांची केंद्र व राज्यात सरकार आहे. या लोकप्रतिनिधींना धानाच्या, तुरीच्या व अन्य पिकांच्या दराबाबत आपण जाब विचारायला हवा. ...
‘मुक्त हागणदारी कडून हागणदारी मुक्तीकडे’ हे ब्रिद ठेवून स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) कार्यक्रमांतर्गत तुमसर तालुका (ओडीएफ) हागणदारीमुक्त झाल्याचे घोषित करण्यात आले. ...