देश बदलो न् बदलो सोलापूर जिल्ह्यातील सर्वच पक्षातील नेत्यांचा मात्र ‘मूड बदल रहा है...’ या बदललेल्या ‘मूड’चा परिणाम राजकारणापेक्षाही विकासाची गती वाढविण्यासाठी होवो... ...
भारतीय लष्कराने आंबिवली स्थानकात अवघ्या तीस मिनिटांत पादचारी पूल यशस्वीपणे उभारला आहे. ‘बेली पद्धती’चा हा पूल केवळ अर्ध्या तासात स्थानकातील पोलवर ठेवण्यात आला. ...
शहरात वाहनतळांच्या अभावामुळे रस्त्यांवर अधिक वाहने उभी केली जातात. यामुळे रस्त्यांवरील वाहतूककोंडीत भर पडते. शहरातील वाहतूककोंडीवर दीर्घकालीन उपाय करावयाचा असल्यास ...
नोटाबंदी, जीएसटी, वाढती बेरोजगारी, महागाई आणि शेतकऱ्यांचे प्रश्न अशा विविध कारणांमुळे केंद्रातील मोदी सरकारविरोधात असंतोष वाढत आहे. अशा परिस्थितीत आजच्या घडीला निवडणुका झाल्या तर काय निकाल लागू शकतो याची उत्सुकता सर्वांनाच आहे. ...
मुंबई - पश्चिम द्रुतगती महामार्गावरुन अंधेरीच्या दिशेने जाणाऱ्या माहीमच्या स्कॉटिश शाळेच्या बसने अचानक दुपारी साडेबाराच्या दरम्यान पेट घेतला. सुदैवाने या शाळेच्या बसमध्ये एकही विद्यार्थी नसल्यामुळे पुढील अनर्थ टळला आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही.प ...
बांबोळी येथे भरलेल्या पाचव्या इंटरनॅशनल इंडियन मेटल रिसायकलिंग कॉन्फरन्समध्ये धातू पुनर्प्रक्रिया उद्योगांसमोर असलेल्या अनेक अडचणींवर चर्चा झाली. भंगारावरील आयात कर काढून टाकण्यात यावा, जीएसटीतून या उद्योगांना वगळावे तसेच या क्षेत्रासाठी केंद्र सरकार ...
क्लाससाठी घराबाहेर पडलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा उल्हासनदीत बुडुन मृत्यू झाल्याची घटना गुरु वारी सायंकाळी पावणोपाचच्या सुमारास घडली. नितिन पप्पु विश्वकर्मा आणि शुभम उर्फ सोनू जयस्वाल अशी मृत मुलांची नावे आहेत. ...
म्हापसा न्यायालयात उघडकीस आलेल्या लाचखोरी प्रकरणात भ्रष्टाचार विरोधी पथकाने म्हापसा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सुदिन सांगोडकर यांच्या निवासस्थानी झाडाझडती घेतल्यामुळे या प्रकरणातील संशयाची सुई चक्क त्या न्यायालयाच्या न्यायाधिशावरच रोखली गेली आहे. ...