कार रिव्हर्स घेताना वाजणारा बझर हा अनेकदा ध्वनिप्रदूषणाखेरीज व दुसऱ्याला त्रास होण्याखेरीज काही साध्य करीत नसतो. कार रिव्हर्स घेण्याच्या तंत्रातही त्याची आवश्यकता असल्याचे दिसत नाहीये ...
अमरावती जिल्ह्यात शेतीतज्ज्ञ म्हणून प्रख्यात असलेले माजी सरपंच व बाजार समितीचे संचालक अरुण महल्ले (६२) यांनी रेल्वेसमोर उडी घेऊन सोमवारी सायंकाळी आत्महत्या केली. ...
मुंबई - मुंबईतील आझाद मैदानाहून गेट वे ऑफ इंडियापर्यंत आयोजित केलेल्या व्यसनमुक्ती रॅलीमध्ये तृतीयपंथीयांसोबत मुंबईच्या डबेवाल्यांनी सहभाग घेतला. नशाबंदी ... ...
शेतीतील पिकांवर कीटकनाशक फवारणी करणाऱ्या २० शेतकरी,शेतमजुरांना आपला जीव गमवावा लागला,७०० ते ८०० शेतकरी,शेतमजुरांना विषबाधा झाली,अनेक अजूनही गंभीर अवस्थेत आहेत. ...
पंधरवड्यापूर्वी लखमापूर पंचक्रोशीमधील म्हेळुस्के व हनुमानवाडी या वस्तींवर बिबट्याच्या हल्ल्यात दोन चिमुरड्यांना जीव गमवावा लागला. येथील वरखेडा, अवनखेड, परमोडी, जोपूळ, चिंचरवेड, ओझरखेड हा संपूर्ण बागायती परिसर आहे. ...
रेल्वेखाली आल्याने तीन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना बिदादी येथे घडली आहे. राजधानीपासून 30 किमी अंतरावर ही घटना घडली. अपघात झाला तेव्हा तिघे तरुण सेल्फी काढण्यात व्यस्त होते का ? याचा पोलीस तपास करत आहेत ...
पिंपरी-चिंचवड शहरात यशवंत वेणू सन्मान सोहळा मंगळवारी झाला. त्यात देशातील असहिष्णूतेचा विषय चर्चिला गेला. मोदी सरकारचे नाव न घेता, समाजवादी नेते आणि काँग्रेसच्या नेत्यांनी टीका केली. ‘देशातील सध्यातील स्थिती पाहता, काँग्रेसला संजीवनी देण्याची गरज आहे. ...