वादळीवारा व मुसळधार पावसामुळे खवळलेल्या समुद्रात भाईंदरच्या उत्तन नवीखाडी येथील ब्लेसिंग ही मच्छीमार बोट मंगळवारी रात्री बुडाली. बोटीवरील नाखवा व खलाशी अशी 10 जणं पोहून नजिकच्या बोटींवर पोहोचल्याने बचावले. ...
राज्यात परतीच्या पावसाचा जोर कायम आहे. महत्वाच्या धरणांमधे मोठ्या प्रमाणावर पाणी साठा वाढत आहे, त्यामुळे ३७ पैकी २३ धरणांमधून पाणी सोडणे सुरु झाले आहे. ...
सलग तीन दिवस कोसळणारा पाऊस आणि वादळसदृश वाऱ्यामुळे खवळलेला समुद्र यामुळे दापोली तालुक्यातील आंजर्ले खाडीत मंगळवारी पाच नौका बुडाल्या. मात्र याचवेळी भरकटलेल्या तीन खलाशांची एक नौका ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे वाचवण्यात आली आहे. उसळत्या लाटांवर डोलणारी ...
पुण्यात सध्या सुरु असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक धरणे शंभर टक्के भरली असून बाकीची धरणे सुद्धा भरण्याच्या स्थितीत आहेत. शहरालगत असलेले खडकवासला धरण सुद्धा शंभर टक्के भरले आहे. ...
डोंबिवली, मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मंगळवारपासून धुवांधार पाऊस बरसत आहे. डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरात पावसाचं पाणी साचल्यानं येथील वाहतूक ... ...
बॉलिवूडमध्ये सर्वाधिक वादग्रस्त ठरत असलेली अभिनेत्री कंगना राणौत हिने गेल्या काळात दिलेल्या अनेक मुलाखतींमध्ये अनेक दिग्गज स्टार्सवर हल्लाबोल केला. ... ...
सिरसा, दि. 20 - बलात्कारी बाबा राम रहीम आणि त्याच्या डेरा सच्चा सौदाबद्दल दररोज धक्कादाय माहिती समोर येत आहे. डे-यात 600 जणांपेक्षा आधिक लोकांची हाडे आणि सांगाडे पुरले असल्याची धक्कादाक माहिती समोर आली आहे. गुरुमीत राम रहिम याला दोन साध्वींवर बलात्क ...