धरणगावात वडील शिक्षक. त्यांनीच दहावीत खूप सुंदर कविता शिकवली होती, कायदा पाळा गतीचा, थांबला तो संपला.. ती आठवतच मुंबईच्या मेडिकल कॉलेजमध्ये स्थिरावलो. इंग्रजी येत नव्हती, भाषेचा, राहणीमानाचा प्रश्न.पण टिकलो... त्या प्रवासाच्या काही आठवणी... ...
माझ्याच वाट्याला हे का म्हणून आपण कुढतो. इतरांचं चांगलं चाललेलं पाहून जळफळतो. पण आपल्या वाट्याला जो आनंद येतो, तो नोटीस करतो कधी? बरंच चांगलं काही घडतं आपल्या आयुष्यात, त्या गोष्टींचं अप्रूप वाटतं आपल्याला, आपल्या जिवाभावाची माणसं आपल्यासोबत असतात त् ...
स्पर्धा, इतरांपेक्षा सरस असण्याची भावना तशी मूळ प्रवृत्तीच म्हणायला हवी. एखाद्या मित्रांच्या गटातही ही स्पर्धा सततच सुरू असते. याच मूळ प्रेरणेमधून धडा घेऊन ‘गिनीज बुक’ची सुरवात झाली. माणसाच्या जिद्दीचं, चिकाटीचं आणि आत्मविश्वासाचंच ते प्रतीक. ...
१९ वर्षांचा कोल्हापूरचा तरुण. गाड्या आणि स्पीड हे त्याचं पॅशन.त्या पॅशनसाठी मेहनत घेत तो पहिल्यांदाच ब्रिटिश फॉर्म्युला थ्री कार रेसिंग स्पर्धेत उतरला आणि थेट जिंकलाच. १९ वर्षानंतर असा पराक्रम करणारा हा दुसरा भारतीय तरुण. त्याच्याशी या खास गप्पा.. ...
दक्षिण भारतातील विकासाचा महामार्ग म्हणून ओळखला जाणारा 'नॅशनल हायवे क्रमांक चार' सामाजिक कार्यकर्त्यांच्या रक्तानं डागाळला जात असल्याचं स्पष्ट झालंय. ...
निखिल नावाच्या व्यक्तीने आपल्या ट्विटमध्ये गौरी लंकेश यांची हत्या योग्य असल्याचं जाहीर करुन टाकलं आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याला ट्विटरवर फॉलो करत आहेत. ...