'फेरीवाल्यांविरोधातील कारवाई ही पालिका प्रशासन, फडणवीस सरकार आणि मनसे यांची मिलीभगत आहे. माझे पोलिसांना सुद्धा सांगणे आहे की, या गरीब फेरीवाल्यांना जर कोणी मनसेचे फालतू गुंड त्रास देत असतील, दादागिरी करत असतील, तर त्यांना अडवा. त्यांच्यावर कठोर कारवा ...
जर उत्तर कोरियाने युद्ध पुकारलं, आणि अणुबॉम्ब शस्त्रांचा वापर केला नाही तरी लाखो लोकांचा मृत्यू होईल. परिस्थिती इतकी भयानक असेल की, पहिल्याच दिवशी तीन लाख लोकांचा मृत्यू होईल. ...
टोल नाक्यावर वाहनांची असणारी गर्दी पाहिली तरी लोक कंटाळा करतात, मात्र तरीही सहनशक्तीने टोलनाक्यावर शिस्तबद्धपणे वाहन चालवा. एकाच रांगेत राहून पुढे सरका मात्र घाई करू नका. त्यामुळे अपघात नक्कीच टाळता येतील. ...
हार्दिक पटेलने काँग्रेसला आपली भूमिका मांडण्यासाठी 3 नोव्हेंबरपर्यतचा वेळ दिला आहे. यासोबतच काँग्रेसला चेतावणी देताना सुरतमध्ये जे अमित शाह यांच्यासोबत झालं तेच काँग्रेसससोबत होईल असं सांगितलं आहे. ...
मॉडेल, अभिनेत्री आणि टीव्ही होस्ट असलेल्या सौम्याचा जन्म ३ नोव्हेंबर १९८४ मध्ये मध्य प्रदेशच्या भोपाळ शहरात झाला. पुढे तिचा परिवार उज्जेनला शिफ्ट झाला. तिचे शिक्षणही उज्जेनलाच झाले. ...
वीज मंडळाच्या महापारेषण ही कंपनी येत्या पाच वर्षात राज्यात 86 अतिउच्च दाबाची उपकेंद्रे उभारणार असून 14253 किलोमीटरच्या वाहन्यांचे जाळे पसरवून राज्यातील नागरिकांना पूर्ण दाबाने आणि स्वच्छ वीज उपलब्ध करून देणार आहे, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बाव ...
खेळ म्हटलं की तिथे वंश, धर्म, भाषा, देश असे कोणतेही भेद करणे अपेक्षित नसतं. पण अबुधाबीने मात्र इस्रायली खेळाडू जिंकल्यावर त्याच्या देशाचे राष्ट्रगीत वाजवण्यास नकार दिला, तसेच इस्रायलचा राष्ट्रध्वजही फडकावला गेला नाही. ...
हॉलिवूड असो, वा बॉलिवूड, दोन्हीकडे कशाहीपेक्षा अधिक ग्लॅमर आणि पैसा ! तिथे यश कमवण्यासाठी रूप, गुणवत्ता आणि नशीब असावं लागतं... ही नशीब नावाची गोष्टच पडद्यामागच्या ‘डर्टी पिक्चर’ची सुरुवात ! इथल्या व्यापाराचं चलन एकच : देह ! ...