गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदानापूर्वी राहुल गांधी यांच्या प्रसारित झालेल्या मुलाखतींमुळे आचारसंहितेचा भंग झाला असल्याचे सांगत निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. ...
मुंबई - ठाणे जिल्हा परिषद व त्याअंतर्गतच्या पाच पंचायत समित्यांसाठी 65 तर; 10 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 72.81 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ...
कुलभूषण जाधव प्रकरणावरून आंतरराष्ट्रीय पातळीवर नाचक्की झाली असली तरी पाकिस्तान अद्याप माधार घेण्याच्या तयारीत नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. ...
पणजीच्या नागरिकांची ब-याच वर्षांपासूनची मळा येथील पुलाची मागणी बुधवारी पूर्ण झाली. तिस-या पुलामुळे बसस्थानकाकडे जाणारी वाहतूक सुरळीत होणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले. एकूण 24 कोटींचा हा पूल आहे. ...
पणजी : ज्येष्ठ साहित्यिक दिवंगत अरुण साधू, अभिनेता शशी कपूर, लेखक ह. मो. मराठे, पं. नारायण बोडस, प्रियरंजनदास मुन्शी यांच्यासह 20 मान्यवरांच्या निधनावर गोवा विधानसभेत शोकप्रस्ताव संमत करण्यात आला. ...