लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

विश्वनाथन आनंदने जिंकली वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा! - Marathi News | Viswanathan Anand won the World Rapid Chess Championship! | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :विश्वनाथन आनंदने जिंकली वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा!

रियाधमध्ये सुरु असलेली वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा भारताचा माजी जगज्जेत्या विश्वनाथन आनंदने जिंकली. ...

'नो बेगिंग प्लीज'; उपराष्ट्रपती नायडूंची राज्यसभा सदस्यांना पुन्हा सूचना - Marathi News | 'No begging please': Rajya Sabha chairman Venkaiah Naidu reminds ministers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नो बेगिंग प्लीज'; उपराष्ट्रपती नायडूंची राज्यसभा सदस्यांना पुन्हा सूचना

''नो बेगिंग प्लीज'' अशा शब्दांमध्ये उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभा सदस्यांना पुन्हा एकदा वसाहतवादातून आलेले संस्कार विसरा असा संदेश दिला. ...

#FlashBack2017- 2017 या वर्षात हे मुद्दे राहिले सर्वाधीक चर्चेत - Marathi News | #FlashBack2017- 2017 These issues remain the most discussed in the year | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :#FlashBack2017- 2017 या वर्षात हे मुद्दे राहिले सर्वाधीक चर्चेत

2017 या वर्षात हे मुद्दे राहिले सर्वाधीक चर्चेत. ...

आत्महत्येस जबाबदार पतसंस्था अध्यक्षास ५ वर्षे सक्तमजुरी; नांदेडच्या सहायक जिल्हा न्यायालयाचा निकाल   - Marathi News | 5 years leave for responsible accounting officer for suicide; Nanded Assistant District Court Result | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :आत्महत्येस जबाबदार पतसंस्था अध्यक्षास ५ वर्षे सक्तमजुरी; नांदेडच्या सहायक जिल्हा न्यायालयाचा निकाल  

पतसंस्थेतील गुंतवणूकदार यांच्या त्रासाला आणि अध्यक्षांच्या दामदाटीला कंटाळून २०१६मध्ये पतसंस्थेच्या सचिवाने आत्महत्या केली होती़ याप्रकरणी पतसंस्थेच्या अध्यक्षाला नांदेडचे सहायक जिल्हा न्यायालयाने  पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि पाच हजार रुपये रोख ...

वर्षभरात विविध दुर्घटनांमध्ये 118 मुंबईकरांचा गेला बळी  - Marathi News | In 2017, 118 Mumbaikars have been victims of various incidents in the year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्षभरात विविध दुर्घटनांमध्ये 118 मुंबईकरांचा गेला बळी 

नववर्षाची सुरुवात होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत.  2017 चा निरोप देण्यासाठी सगळे सज्ज झाले आहेत. पण सरतेवर्षी मुंबकरांना अनेक दुर्घटनांचा सामना करावा लागला. ...

गारठा आणखी वाढणार; फेब्रुवारीत पुन्हा येणार थंडीची लाट - Marathi News | The cold wave will again come back in February | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :गारठा आणखी वाढणार; फेब्रुवारीत पुन्हा येणार थंडीची लाट

१७ ते २५ डिसेंबर दरम्यान हे पश्चिमी विक्षोपीय वारे अथवा धुर्वीय वारे अधिक तीव्र होत असल्याने सकाळी व सायंकाळी बोचर्‍या थंडीला सामोरे जावे लागत आहे़  अतिथंड वार्‍यामुळे २५ ते ३१ डिसेंबरपर्यंत कमालीची घट जाणवणार आहे़ ...

जिल्हा परिषदांचा ई-क्लास जमिनी बेवारस, हर्रासमध्ये कोट्यवधीची ‘फिक्सिंग’ - Marathi News | Zilla Parishad's e-class land, 'fixing' of crores of landless people | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्हा परिषदांचा ई-क्लास जमिनी बेवारस, हर्रासमध्ये कोट्यवधीची ‘फिक्सिंग’

राज्यात ३४ जिल्हा परिषदांच्या हक्काच्या ई-क्लास जमिनींवर आजही महसूल विभागाचा ताबा आहे. या जमिनींचा परस्पर वापर, विल्हेवाट होत असताना जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिका-यांनी याकडे दुर्लक्ष चालविले आहे. ...

सरत्या वर्षात व-हाडात शेतकरी आत्महत्यांची हजारी पार; १,१५३ शेतक-यांनी कवटाळले मृत्यूला - Marathi News | Hundreds of farmers commit suicides during the last year; 1,153 farmers died due to poison | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सरत्या वर्षात व-हाडात शेतकरी आत्महत्यांची हजारी पार; १,१५३ शेतक-यांनी कवटाळले मृत्यूला

सलग दुष्काळ, नापिकी व यामधून वाढलेला कर्जबाजारीपणा यामुळे विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये शेतकरी आत्महत्यांचे दुष्टचक्र सुरू आहे. यंदा ३६२ दिवसांत तब्बल १,१५३ शेतक-यांनी मृत्यूला कवटाळल्याचे धक्कादायक वास्तव आहे. ...

काबूल ते मुंबई कार्गो सेवा; भारत-अफगाणिस्तानचे उद्योग व्यापार संबंध अधिक वृध्दिंगत व्हावेत - राज्यपाल - Marathi News | Kabul to Mumbai cargo service; India-Afghanistan business typing business should be growing - Governor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काबूल ते मुंबई कार्गो सेवा; भारत-अफगाणिस्तानचे उद्योग व्यापार संबंध अधिक वृध्दिंगत व्हावेत - राज्यपाल

काबूल ते मुंबई कार्गो सेवा सुरु झाल्याने अफगाणिस्तान आणि भारताचे उद्योग-व्यापारविषयक संबंध अधिक वृध्दिंगत होतील असा विश्वास राज्यपाल सी.विद्यासागरराव यांनी व्यक्त केला. ...