कमला मिल कम्पाउंडमधील वन अबाव्ह आणि मोजोस ब्रिस्टोल या हॉटेल्समध्ये लागलेल्या आगीप्रकरणी हॉटेल मालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र, कंम्पाउंडमधील बांधकामे आणि पब्सना परवानग्या देण्याबाबत महापालिका अधिकाऱ्यांनी जाणूनबुजून निष्काळजीपणा दाखवला असेल ...
''नो बेगिंग प्लीज'' अशा शब्दांमध्ये उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभा सदस्यांना पुन्हा एकदा वसाहतवादातून आलेले संस्कार विसरा असा संदेश दिला. ...
पतसंस्थेतील गुंतवणूकदार यांच्या त्रासाला आणि अध्यक्षांच्या दामदाटीला कंटाळून २०१६मध्ये पतसंस्थेच्या सचिवाने आत्महत्या केली होती़ याप्रकरणी पतसंस्थेच्या अध्यक्षाला नांदेडचे सहायक जिल्हा न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि पाच हजार रुपये रोख ...
नववर्षाची सुरुवात होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. 2017 चा निरोप देण्यासाठी सगळे सज्ज झाले आहेत. पण सरतेवर्षी मुंबकरांना अनेक दुर्घटनांचा सामना करावा लागला. ...
१७ ते २५ डिसेंबर दरम्यान हे पश्चिमी विक्षोपीय वारे अथवा धुर्वीय वारे अधिक तीव्र होत असल्याने सकाळी व सायंकाळी बोचर्या थंडीला सामोरे जावे लागत आहे़ अतिथंड वार्यामुळे २५ ते ३१ डिसेंबरपर्यंत कमालीची घट जाणवणार आहे़ ...
राज्यात ३४ जिल्हा परिषदांच्या हक्काच्या ई-क्लास जमिनींवर आजही महसूल विभागाचा ताबा आहे. या जमिनींचा परस्पर वापर, विल्हेवाट होत असताना जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिका-यांनी याकडे दुर्लक्ष चालविले आहे. ...
सलग दुष्काळ, नापिकी व यामधून वाढलेला कर्जबाजारीपणा यामुळे विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये शेतकरी आत्महत्यांचे दुष्टचक्र सुरू आहे. यंदा ३६२ दिवसांत तब्बल १,१५३ शेतक-यांनी मृत्यूला कवटाळल्याचे धक्कादायक वास्तव आहे. ...
काबूल ते मुंबई कार्गो सेवा सुरु झाल्याने अफगाणिस्तान आणि भारताचे उद्योग-व्यापारविषयक संबंध अधिक वृध्दिंगत होतील असा विश्वास राज्यपाल सी.विद्यासागरराव यांनी व्यक्त केला. ...