मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने वातानुकूलित शिवशाही बस सुरु केल्या. मात्र या ‘शिवशाही’ची देखभालच होत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. घाटात एसटीतील वातानुकूलित यंत्रणा बंद पडणे, ब्रेक कमी लागणे, एसटीतील इलेक्ट्रॉनिक यंत्रणा बं ...
राज्य सरकारच्या ऊर्जा विभागातर्फे जाहीर करण्यात आलेली कृषी संजीवनी योजना ही शेतकऱ्यांसाठी संजीवनी देणारी योजना नव्हे तर त्यांच्याकडून वसुली करणारी योजना असल्याची टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. ...
जिल्ह्यातील ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील वीसपेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या सुमारे ३११ प्राथमिक शाळा बंद करण्याची कारवाई ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून होत आहे. ...
खाडीने चौबाजुंनी वेढलेल्या ठाणे जिल्ह्यास आता महामार्गांनी देखील मगरमीठी मारायला घेतली आहे. समृध्दी महामार्गासह गुजराथ बडोदरा जेएनपीटी एस्क्स्प्रेस हायवे पाठोपाठ आता विरार - अलिबाग सुमारे ८४ किमी.चा एमएमआरडीएचा महामार्ग पुन्हा शेतक-यांच्या माथी मारला ...
बलुतं या लघुपटाला गोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये मिळालेला सन्मान अविस्मरणीय आहे, अशा शब्दात या लघुपटाचे दिग्दर्शक अजय कुरणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ...
घरी पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने नवीन नळ जोडणी करुन देण्याकरीता 3 हजार 1०० रुपयांच्या लाचेची मागणी करुन मंगळवारी संध्याकाळी खोपोली नगरपरिषदेच्या कार्यालयात 2 हजार 5०० रुपयांची लाच स्विकारताना खोपोली नगरपरिषदेचा प्लंबर देवराम बाळकृष्ण मुके यास रायग ...
महाराष्ट्राची युवा टेनिसपटू ॠतुजा भोसले हिला चांगली झुंज दिल्यानंतरही मुंबई ओपन डब्ल्यूटीए टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. इस्त्राईलच्या डेनिझ खाझानिउक हिने आक्रमक खेळ करताना एक तास १५ मिनिटांमध्ये ॠतुजाचा पराभव केला. ...