दोन दिवसांपूर्वीच राज्य निवडणूक आयोगाने सर्वच जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून प्रत्येक उमेदवाराची विहित नमुन्यात माहिती मागविली असून, त्यात उमेदवाराने नामांकन दाखल करताना जात वैधता समितीकडे प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याची पावती जोडली होती काय? निवडून आल् ...
झी युवा वाहिनीवरील 'तू अशी जवळी रहा' या मालिकेतून अभिनेत्री तितिक्षा तावडे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. ...
राणादा आणि अंजलीबाई म्हटलं की, ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेची आठवण होणं अगदी साहजिकच आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले. या मालिकेचे सर्व कलाकार काही दिवसांतच सर्वांचे लाडके बनले. ...
भाजपने ज्या पोलिसांकडील कागदपत्रांवरून आरोप केले आहेत, ते भाजपच्या प्रवक्त्याकडे कसे आले? ही अघोषित आणिबाणी आहे. पक्ष, सरकार आणि तपास यंत्रणा असा वेगळेपणा राहिलाच नाही, असा आरोप काँग्रेसने केला आहे. ...
अभिनेता शरद मल्होत्रा हा सध्या टीव्हीवरील सर्वात चाहता कलाकार बनला आहे, असे दिसते. ‘कसम तेरे प्यार की’ या मालिकेत तो अखेरचा दिसला होता. आता तो नवी मालिका हाती घेत आहे, असे दिसते. ...
भारताच्या विविध आणि समृद्ध वन्यजीवावर भाष्य करणारी 'विलडरनेस डेज' आणि 'किस्सा करंसी का' या मालिकेत भारताच्या दीर्घ इतिहासात राजे व साम्राज्यांनी बनवलेली नाण्यांबद्दल माहिती मिळणार आहे. ...
अवघ्या चार महिन्यापूर्वी गावाच्या शाळेत बदलून आलेल्या एका ध्येयवेड्या शिक्षकाने विद्यार्थ्यांना शाळेशी लळा लावला असून ग्रामस्थांनीही परिवर्तनाचा वेध घेतला आहे. ...