ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
विजेतेपदाने हुलकावणी दिल्यानंतरही क्रिकेटप्रेमींनी महिला संघाच्या खेळाचे कौतुक केले. त्यामुळेच भारताची कर्णधार मिताली राज हिने सध्या भारतात महिला क्रिकेटसाठी अच्छे दिन आले आहेत, अशी प्रतिक्रिया दिली आहे. ...
आंबोली इतकाच निसर्गरम्य असलेला सिंधुदुर्गातील मांगेली येथील धबधब्याला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची पसंती मिळत आहे. हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक येथे प्रचंड गर्दी करत आहेत. ...