मुले-तरुणांच्या आत्महत्यांमागील कारणे अनेक आहेत. मात्र प्रश्न आहे तो, या सामाजिक समस्येतून सुटका कशी मिळवायची? महाराष्ट्रात ‘विवेक वाहिनी’ युवक चळवळीने युवा मानस मैत्री अभियान हाती घेऊन आयुष्याची पणती ...
चित्रपटाची कथा शेखर ताम्हाणे यांची असून लेखन व संवाद शिरीष लाटकर यांचे आहेत. मंदार चोळकर व वैभव जोशी लिखित या चित्रपटातील गीतांना निलेश मोहरीर आणि अमित राज यांचं सुश्राव्य संगीत लाभले आहे. ...
दरम्यान, हायकोर्टाने तपास यंत्रणांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर नाराजी व्यक्त केली. अतिउत्सुकता तपासला हानी पोहचवू शकते असे देखील कोर्टाने सांगितले. ...
जगभरात आज जेथे समलैंगिक संबंध कायदेशीर आहेत तेथेही असाच लढा कार्यकर्त्यांना द्यावा लागला होता. अमेरिकेतील समलैंगिकांसाठी हार्वे मिल्क यांनी आपले आयुष्य वेचले होते. त्यांची कहाणी प्रत्येक सजग व संवेदनशिल नागरिकास माहिती असलीच पाहिजे. ...
भीमा कोरेगाव प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आरोपींना दिलासा दिला आहे. नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरुन पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. तसेच भीमा-कोरेगाव प्रकरणातही या आरोपींचा संबंध असल्याचे पोलिसांनी म्हटले होते. ...