भामा आसखेड धरणामध्ये विस्तापित झालेल्या धरणग्रस्तांपैकी पुर्नवसनासाठी कोर्टच्या आदेशाने पात्र ठरलेल्या ३८८ प्रकल्पग्रस्तांपैकी एका तरुणाने प्रशासनाच्या कारभाराला कंटाळून अखेर जलसमाधी घेतली आहे. ...
कंपनीचा संपूर्ण प्लँट बेचिराख झाला असून, गोदामात विक्रीसाठी तयार असणारा मालही या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने जवळपास अंदाजे दीड कोटींहुन अधिक वित्तहानी झाल्याचे वर्तविण्यात येत आहे. ...
देवेंद्र फडणवीस यांचा कारभार हा पेशव्यांच्या नाना फडणवीस यांच्या सारखा आहे. पुढे येऊन काही बोलत नाहीत पण मागून पाठबळ देण्याचं काम ते करत असल्याचा आरोप विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. ...
गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेवला आहे. या पार्श्वभुमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने संसर्गजन्य आजार होऊ नयेत, म्हणून नागरिकांना सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे. ...
अभिनेता आयुषमान खुरानाला सोशल मीडिया व ट्विटरवर #BadhaaiHo हा हॅशटॅग वापरून बॉलिवूडमधील सेलिब्रेटी शुभेच्छा देत आहेत. मात्र ह्या शुभेच्छा कशासाठी देत आहेत, हा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. ...