उत्तर गोव्यातील अस्नोडा येथे असलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पात झालेल्या बिघाडामुळे बार्देस तालुक्यातील लोकांना ऐन चतुर्थी काळात पाणीबाणीचा सामना करावा लागत आहे. ...
रणबीर कपूर आणि आलियाच्या अफेअरच्या चर्चा आता जुनी झाली आहे. महेश भट्ट आणि ऋषी कपूर दोघांच्या ही वडीलांनी हे नातं आपल्याला पसंत असल्याचे बोलण्यातून सांगितले आहे ...
अहमदनगर-नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर असलेले महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाई आणि अलंग-मलंग-कुलंग गडासह रतनगड, पाबरगड, आजोबा यांसारख्या दुर्ग, पर्वत रांगांनी समृद्ध असलेला सह्याद्रीचा परिसर. तसेच साम्रदमधील आशिया खंडातील क्रमांक दोनची सांदण दरी व त ...
निसर्गाला समजणं, जाणून घेणं हे आयुष्यभर सुरुच राहतं. कारण या निसर्गात असं खूपकाही आहे ज्याबाबत अनेकांना माहीत नसतं. आणि अचानक असं काही माहीत होतं जे जाणून घेतल्यावर आश्चर्याचा धक्का बसतो. ...
प्रितम सध्या स्टार प्लसवरील दिल है हिंदुस्तानी २ मध्ये बादशाह आणि सुनिधी चौहानसोबत परीक्षक म्हणून काम करत आहे. त्याने दिल है हिंदुस्तानी २ च्या विजेत्यासाठी एक छोटीशी भेट दिली आहे. ...
जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणार्या लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने राज्यातील सुमारे नऊ हजार सदस्यांवर गंडांतर आले होते. ...