वातावरणातील वाढत्या प्रदुषणामुळे अनेक आजारांसोबतच त्वचेच्या समस्यांचाही सामना करावा लागतो. अनेकदा आपण असं ऐकतो की, ड्राय स्कीनपेक्षा ऑयली स्कीनची कळजी घेणं फार कठीण असतं. ...
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना चर्चेसाठी पत्र पाठवलं आहे. पण दुसरीकडे, त्यांच्या टपाल खात्यानं दहशतवाद्यांच्या नावाने टपाल तिकिटं छापली आहेत. ...
ज्यांचे हेतू स्वच्छ असतात, त्यांना आरोपांची वा तक्रारींची चिंता करण्याचे कारण नसते. कारण, या आरोपांचे मूळ व्यक्तिगत हितसंबंधात अगर मान-सन्मानासारख्या बाबीतच आढळून येणारे असते. ...
'लाखात एक आपला फौजी'असं म्हणायला लावणाऱ्या 'लागीरं झालं जी'या 'झी मराठी’वरील मालिकेने गेल्या एका वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात घर केलं आहे. ...