कोणत्याही शुभकार्याची सुरवात श्रीगणेशाला वंदन करून करावी म्हणजे कोणतेही विघ्न कार्यात येत नाहीत असे म्हणतात. नुकतेच आगामी 'नशीबवान' सिनेमाच्या टीमने देखील गणेश गल्लीतला 'मुंबईचा राजा' आणि 'लालबागचा राजा' अशा दोन मानाच्या गणपतींचे दर्शन घेऊन आपल्या सि ...
अनूप आणि जसलीन यांनी ‘बिग बॉस12’च्या घरात प्रवेश करताना नॅशनल टीव्हीवर आपले रिलेशनशिप मान्य केले. ही गोष्ट ऐकल्यानंतर सामान्य लोकांना तर शॉक लागला आहे. पण त्याचसोबत जसलीनच्या पालकांना देखील या गोष्टीचा चांगलाच धक्का बसला आहे. ...
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सत्ताधारी आघाडीचे नेतृत्व करणे सोडले तर मंत्री विजय सरदेसाई व मंत्री सुदिन ढवळीकर या दोघांमधील संघर्ष अधिक तीव्र बनेल ...
'जिजाजी छत पर है' या मालिकेतील ईलायची, पंचम, मुरारी या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. या मालिकेच्या आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना एक मजेदार गोष्ट पाहायला मिळणार आहे. ...
Bigg Boss12: ‘बिग बॉस’च्या १२ व्या सीझनची सुरूवात होताच, एकापाठोपाठ एक धमाकेदार गोष्टी समोर येत आहे. आता ‘बिग बॉस’च्या घरातील आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ...
कोणताही खाण्याचा पदार्थ तुम्ही तोपर्यंत खाऊ शकता, जोपर्यंत तो खराब होत नाही. एखादा पदार्थ जास्तीत जास्त 10 दिवसांपर्यंत टिकतो. पण आज काही अशा पदार्थांबाबत जाणून घेऊयात जे पदार्थ 10 दिवस नाही तर जवळपास 10 वर्षांपर्यंत टिकतात. ...