पर्यटकांसाठी अत्यंत सुरक्षित मानला गेलेला आणि आपल्या रुपेरी वाळूसाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यातील कोलवा समुद्र किना-याचा आता ‘आदर्श पर्यटनस्थळ’ म्हणून विकास केला जाणार आहे. महत्वाची बाब म्हणजे ताजमहाल, काझीरंगा आणि सोमनाथ मंदिराच्या बरोबरीने आता कोलव ...
भारतात कसोटी आणि प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ' एसजी 'चा चेंडू वापरला जातो. पण वनडे आणि ट्वेन्टी-20 सामन्यांमध्ये ' कुकाबुरा ' हा चेंडू वापरला जात होता. पण यापुढे ' एसजी 'चा चेंडू वापरला जाणार आहे. ...
मुंबई श्री, महाराष्ट्र श्रीवर आपल्या नावाचे शिक्कामोर्तब केल्यानंतर सुनीत जाधवने स्वामी समर्थ श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेतही आपलीच ताकद दाखवली. ...
पावसाळ्यात सरासरीपेक्षा २४ टक्क्यांनी कमी पाऊस व दिवसेंदिवस होत असलेला पाण्याचा प्रचंड उपसा, त्यातुलनेत न झालेले भूजल पुनर्भरण आदींमुळे विभागातील ४६ तालुक्यांतील भूजलस्तर १० फुटांपर्यंत कमी झाल्याचे धक्कादायक वास्तव आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने ५६ ता ...
स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिक वर्षात मिळालेला निधी खर्च न झाल्यास अखर्चित निधी शासन तिजोरीत जमा करणे अनिवार्य असून, तसे वित्त विभागाचे ६ जून २००८ रोजी शासन आदेशसुद्धा आहे. मात्र, नगर विकास विभागाशी संबंधित महापालिका, नगरपंचायत, नगर परिषदांनी सन २ ...