सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्याने यंदाच्या दिवाळीत फोडण्यात येणाऱ्या फटाक्यांचा आवाज कमी होईल, असे सांगण्यात येत होते. मात्र बुधवारी लक्ष्मीपूजनानंतर अनेकांनी फटाकेबंदील अक्षरश: हरताळ फासला. ...
वसुबारसपासून सुरू होणाऱ्या दिवाळी सणात धनतेरस, नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाक्यांचा आवाज पहाटेपासूनच सुरू होतो. यंदा मात्र सर्वोच्च न्यायालयाने रात्री ८ ते १० या वेळेत फटाके फोडण्याची मुभा दिली होती. या सर्व पार्श्वभूमीवर यंदा ठाण्यात न् ...
२४ फेब्रुवारी २०१२ साली विरार येथील आरटीआय कार्यकर्ते प्रेमकांत झा यांचा मृतदेह विरार हायवेवर आढळला होता. स्थानिक पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्युची नोंद केली होती. ...