पेटलेली पणती मानवी अस्तित्वाची चाहूल देत असते. श्रीमंतांची घरे इलेक्ट्रिकच्या माळांनी सुशोभित असतात. तर गरिबाच्या झोपडीच्या दारात थरथरणारी पणतीतील वात दिलासा देत असते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पुढे जाण्याची प्रेरणा यातून दिसते. ...
काश्मीरला जीवनात एकदा तरी जावे व तेथील अद्भुत सौंदर्याचा अनुभव घ्यावा, असे स्वप्न देशातीलच नव्हे, तर जगातील बव्हंशी लोक जपतात, पण काश्मीरमधील कधी शांतता, तर कधी उद्रेकी अशी बेभरवशी परिस्थिती अनेकांना या स्वप्नापासून दूर ठेवते. ...
लोकसभा व विधानसभेच्या आता कदाचित एकत्र निवडणुका वर्षअखेर जाहीर होतील. तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे जगातील अब्जावधी लोकांच्या जीवनामध्ये फार वेगाने बदल घडताना आपण पाहतो आणि अनुभवतो आहोत. ...
रामायण ही केवळ कित्येक युगांपूर्वी घडलेली कथा नाही, तर त्याला तत्त्वज्ञानाचे, आध्यात्माचे अधिष्ठान आहे आणि त्यात खोलवर काही अर्थ दडलेला आहे. ही महाकाव्याच्या रूपातील राजा दशरथ आणि त्याच्या तीन राण्यांची भव्य कथा आहे. ...
भायखळा येथील राणीबागेतील पेंग्विन हे मुख्य आकर्षण बनले आहे. शाळांना दिवाळीची सुट्टी पडली असून बच्चेकंपनीसह पालकांची पेंग्विनला बघण्यासाठी झुंबड उडू लागली आहे. ...
लग्न होऊन २० वर्षे उलटली. मात्र, मूल होत नसल्याने रेल्वे स्थानकातून २ वर्षांच्या बाळाची चोरी करणाऱ्या महिलेला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ...
अपुऱ्या पावसाने मुंबईतील अनेक भागांना पाणीबाणीचा सामना करावा लागत आहे. जानेवारी महिन्यानंतर पाण्याची टंचाई अधिक प्रकर्षाने जाणवणार आहे. ऐन दिवाळीतही काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठ्याच्या तक्रारी आहेत. ...
जुहूतील ‘सी प्रिन्सेस’ या पंचतारांकित हॉटेलवर पोलिसांनी सोमवारी रात्री छापा टाकून जुगार खेळणाऱ्या ६३ ग्राहकांसह ८१ जणांवर कारवाई केली. त्यांच्याकडून ३५ लाख ८० हजारांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त केले. ...
अंगणवाडीसेविकांनी त्यांचे आधारकार्ड बँक खात्याशी संलग्न न केल्यामुळे राज्यभरातील सुमारे चार हजार ३३६ अंगणवाडीसेविकांचे आॅगस्टपासूनचे मानधन रखडले होते. ...