कंगना राणौतच्या वादग्रस्त बयानानंतर हृतिक रोशनने आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. काल-परवा हृतिकने एक आॅफिशिअल स्टेटमेंंट मांडून कंगनाच्या ... ...
मुंबईत परवा झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर अनेकांनी अनेक गोष्टींवर भाष्य केले.. नवीन माणसे सामावण्याची मुंबईची क्षमताच संपली आहे, परप्रांतीयांचे लोंढे या शहरावर आदळताहेत, वाढत्या लोकसंख्येमुळे प्रशासकीय यंत्रणा हतबल झाली आहे, लोकांना स्वयंशिस ...
बुमला पासवरची भारताची चौकी एका उंच पहाडावर आहे. पहाडाच्या काठावर एक खुणेचा विशाल खडक रोवलेला- ‘रॉक आॅफ पीस’! त्याच्या शेजारी दोन सैनिक दुर्बीण घेऊन बसलेले. दुर्बिणीच्या त्या टोकाला चीनची पहिली चौकी आहे.आम्हीही क्षणभरासाठी त्या दुर्बिणीला डोळे लावतो. ...
राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी आपल्याला मंत्रालयात येऊनही भेट दिली नाही, असे सांगत एका नागपूरकराने चक्क मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. ...
‘सत्यमेव जयते’च्या रूपानं मी वेगळ्या वाटेवर पहिलं पाऊल टाकलं. या प्रयोगाची खूप चर्चा झाली, अनेक प्रश्नांवर उत्तरंही मिळाली. पण पुढे काय? दुष्काळाचं वर्षं होतं. त्या भयाण प्रश्नाची तीव्रता अंगावर येईल इतकी भीषण होती. आमच्या डोक्यात मग तोच विषय घुसला. ...
दोघे संन्यासी. एक भगव्या वेशातला, तर दुसरा पांढरी वस्त्रे परिधान करणारा! त्यांनी एकत्र येऊन एक कंपनी काढली. मग दुसरी, तिसरी, चौथी.. हे साम्राज्य वाढवत नेले आणि यथाकाल एका छत्राखाली आणले : ‘पतंजली आयुर्वेद’ हे त्याचे नाव. चार वर्षांतच या कंपनीचे व्यवह ...
सौदी अरेबियाचे राजे सलमान बिन अब्दुलअझीझ गेल्या बुधवारपासून तीन दिवसांच्या रशियाच्या दौ-यावर होते. रशियात त्यांचे आगमन होणार त्याचवेळी त्यांची जाम गोची झाली. ...