एकीकडे सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत तर दुसरीकडे राज्य सरकारने चार वर्षात केलेल्या कार्याचा लेखाजोखा सादर करीत गेल्या चार वर्षात राज्याचा चौफेर विकास झाल्याचा दावा केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पत्रकारांशी चर ...
'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातील एका व्यक्तिरेखेमुळे आगरी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याप्रकरणी आगरी-कोळ्यांच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी अभिनेते भाऊ कदम यांची भेट घेतली. ...
सातार्डा येथील बिबट्याच्या बछड्याला पकडून त्याचा छळ केल्या प्रकरणाचा गुन्हा वनविभागाने दाखल केला असतानाच आता सातार्डा येथील ग्रामस्थ ही चांगलेच आक्रमक झाले आहे. ...
आपल्या घरातून दिवाळीचा फराळ तर रामचंद्र यांना शर्ट, हाप पॅन्ट व बनियन आणि सीताबाई यांच्यासाठी साड्या असे कपडे विकत घेऊन दत्तकृपा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते ...