विवाह सोहळा आटोपून घरी परतत असलेल्या नवरदेव-नवरीच्या वाहनाला अपघात झाला. या अपघातात नवरदेव जागीच ठार झाला तर नवरी आणि सहा ते सात व-हाडी गंभीर जखमी झाले. ही घटना झाडेगाव- खांडवी मार्गावर बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. ...
राज्यातील दीड लाख कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे आणि या कर्मचा-यांनी केलेल्या आंदोलनामुळे सरकारला आता या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल घ्यावी लागली असून या मागण्यांवर चर्चा करू ...
राज्यात सायबर गुन्हांना आळा घालण्यासाठी शासनाने विशेष पाऊले उचलली असून राज्यात यासाठी महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प राबविण्यात येत आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक,सायबर, मुंबई यांच्या अधिपत्याखाली स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात आली असल्याची माहिती ...
सरकारच्या वीज खात्याने वीज चोरी, वीज गळती, ग्राहकांनी अनेक महिने वीज बिलेच न भरणे अशा प्रकारांविरुद्ध प्रथमच जोरदार मोहीम उघडली आहे. घरगुती आणि व्यवसायिक स्वरुपाची मिळून एकूण 3 हजार 100 वीज कनेक्शन वीज खात्याच्या यंत्रणोने गेल्या 60 दिवसांत तोडली आह ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या ३५ शाळांतील संगणक गेल्या वर्षभरापासून धूळखात पडल्याचे वृत्त लोकमतने हॅलो ठाणे पुरवणीत १४ मार्चला प्रसिद्ध करताच आयुक्त बळीराम पवार यांनी आज शिक्षण विभागाची बैठक बोलवली असून... ...
शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसने देखील मीरा-भार्इंदर पालिकेकडे पाणी टंचाई त्वरीत दूर करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी ८ दिवसांचे अल्टीमेटम देण्यात आले असून ...
एकेकाळचे जीवलग मित्र असलेले विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींमधून आता विस्तवही जात नाही. आता मात्र प्रवीण तोगडिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून जुन्या आठवणींना उजाळा देत भेटण्यासाठी वेळ मागितला आहे. ...
वातावरणात उष्म्याचे प्रमाण वाढले असतानाच बुधवारी सायंकाळी रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा, राजापूर तालुक्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे हवेत कमालीचा गारवा निर्माण झाला होता. मात्र, या अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार धास्तावले आहेत. जिल्ह्यातील अन्य भा ...