वाडेश्वर रेस्ट्रॉरंटचे संस्थापक आणि भागीदार रवींद्र आठवले (वय ६६) यांचे प्रदीर्घ आजाराने सोमवारी सायंकाळी निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, २ मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ...
सुपारीसह जनरल किराणा मालाच्या घाऊक विक्रेत्याकडे भरदिवसा एक लाख दहा हजारांची चोरी करणा-या इरफान कुरेशी, रमजान खान, तारीक अशरफ उर्फ शानू आणि अरशद खान या चौघांना शनिवारी वारी डायघर पोलिसांनी मोठ्या कौशल्याने अटक केली आहे. ...
सोशल मिडीयाच्या नकारात्मक परिणामांबद्दल फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. फेसबुकचा वापर समाजाला एकत्र आणण्याऐवजी त्यामध्ये फूट पाडण्याचे काम होत असल्याने आपल्याला क्षमा करण्यात यावी, असे झुकेरबर्ग यांनी म्हटले आहे. ...
कल्याणमध्ये एका खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर सुटका झालेल्या ताजमुल शेख आणि युनूस शेख या दोघांनी पश्चिम बंगालमधून कल्याणमध्ये कामासाठी आलेल्या एका विवाहितेला शरीरविक्रयाच्या व्यवसायात ढकलल्याचा प्रकार बीड शहर पोलिसांनी उघड केला आहे. कल्याणमध्ये एका खु ...
केंद्रीय यादीत समाविष्ट असलेल्या अन्य मागासवर्गांमध्ये (ओबीसी) मोडणा-या सर्व जातींना आरक्षणाचे फायदे समन्यायी पद्धतीने देता यावेत, या उद्देशाने या जातींचे पोटवर्गीकरण करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी एका घटनात्मक आयोगाची स्थापना केली ...
उत्तर कोरियाचा हायड्रोजन बॉम्ब केव्हाही अमेरिकेवर, दक्षिण कोरियावर पडू शकतो. चीन, पाकिस्तानची आक्रमक वृत्ती केव्हाही भारतास धोक्याची ठरू शकते. त्यातून तिस-या महायुद्धास तोंड फुटू शकते. ...