पश्चिम रेल्वेप्रमाणेच मध्य रेल्वेवरील कर्जत, कसारा आणि आसनगाव लोकलचे दरवाजे अडविणाऱ्या प्रवाशांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्याकडे केली आहे. ...
- अनिल कडू अमरावती- हळद उत्पादक शेतक-यांकडून हळद नेल्यानंतर शेतमालाचे पैसे न मिळाल्यावरून अचलपूरच्या २० शेतक-यांनी अचलपूर शहरातील सरमसपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यात १ कोटी ९१ लक्ष रुपयांनी फसवणूक झाल्याचे शेतक-यांनी म्हटले आहे. अतुल साहेब ...
विभागात सरासरीपेक्षा २६ टक्के कमी पाऊस झाल्याने भूजल पुनर्भरण झालेच नाही. पाच वर्षांतील भूजलाचा तुलनात्मक सरासरीनुसार पश्चिम विदर्भातील सर्वच ५६ तालुक्यांतील भूजल पातळीत सरासरी ० ते ३ मीटरपर्यंत कमी आलेली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाद्वारा ६८० निरीक्षण ...
पनवेल महानगर पालिकेचे नननिर्वाचित आयुक्त गणेश देशमुख यांनी दि.१८ रोजी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला.मात्र मावळते आयुक्त डॉ.सुधाकर शिंदे मात्र यावेली अनुपस्थित होते. ...
अमरावती येथील मुख्य वनसंरक्षक प्रादेशिकमार्फत सन-२०१७ मध्ये वनरक्षक भरती प्रक्रिया नियमबाह्य राबविल्या गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. रातआंधळेपणाचा नियम गुंडाळून वनरक्षकाची नियुक्ती झाल्याप्रकरणी ‘त्या’ वनरक्षकाचे नव्याने मेडिकल तपासणीचे फर्मान ...
टेक्नो मोबाइल्स कंपनीने आय स्काय या नावाने नवीन मॉडेल बाजारपेठेत उतरवण्याची घोषणा केली आहे. टेक्नो मोबाईल्स कंपनीने या वर्षाच्या प्रारंभी कॅमॉन आय आणि कॅमॉन आय एयर हे दोन स्मार्टफोन बाजारपेठेत उपलब्ध केले होते. ...
कठुआच्या लेकीवरील अमानुष अत्याचार, निर्घृण हत्येचं प्रकरण उघडकीस आलं आणि एक नाव चर्चेत आलं ते म्हणजे अॅड. दीपिका सिंह राजावत यांचं. धमक्या, दबाव सारं काही सहन करत, प्रसंगांना सामोरं जात त्यांनी न्यायालयीन लढाई सुरूच ठेवली ती एकाच निर्धारानं. ...