मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आजारपणामुळे गोव्याचे सरकार नेतृत्वहीन आणि दिशाहीन बनले आहे. कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही अशी स्थिती आहे. गोव्यातील तिन्ही भाजपा खासदार मंगळवारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना भेटणार आहेत. ...
सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानंतर राज्यातील 80 टक्के खनिज खाणी या आतापर्यंत बंद झाल्या आहेत. त्यांचे पॅकिंग झाले आहे. येत्या शुक्रवारपासून संपूर्ण खनिज उत्खनन राज्यभर बंद होणार आहे. ...
महागाईत अर्धा टक्क्यांची घट झाली आहे. केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाने सोमवारी जारी केलेल्या अहवालानुसार फेब्रुवारी २०१८ मध्ये देशातील महागाईचा दर ४.४४ टक्के राहिला आहे. हा दर जानेवारी महिन्यात ५.०७ टक्के होता. तर मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात ३.६५ ट ...