शिरसी येथे अमावस्येच्या रात्री झालेल्या कृष्णात तुकाराम शिंदे ( वय 47 वर्ष ) यांच्या हत्येचा उलघडा करण्यात सांगली पोलिसांना यश आले आहे. त्यांच्या पत्नीने साथीदाराच्या मदतीने पूर्वनियोजित कट रचून हा खून केला असून प्राथमिक तपासात कौटुंबिक हिंसाचारातून ...
आम आदमी पक्षाच्या तिकीटावर संसदेत गेलेल्या धर्मवीर गांधी यांनी गांजाला कायदेशीर ठरविण्यासाठी खासगी विधेयक मांडले होते. हे विधेयक येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये चर्चेसाठी येण्याची शक्यता आहे. पतियाळा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे धर्मवीर गांधी ह ...
पाच लाख रुपयांचा हुंडा पाठवून दे, अन्यथा बहिणीचे प्रेत घेऊन जा, अशा आशयाचा मेसेज भावाला पाठवून एका विवाहितेचा छळ करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बदलापूर येथील ही घटना आहे. ...
केंद्र सरकारने लष्कराच्या मदतीने काश्मीरमधील परिस्थितीवर मोठया प्रमाणात नियंत्रण मिळवले आहे. काश्मीर खो-यातील हिंसाचाराच्या घटना संपल्यात जमा आहेत. ...
बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हात कापणारे, गळा कापणारे खूपजण आहेत असं वादग्रस्त वक्तव्य बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी केलं आहे. बिहार भाजपाचे अध्यक्ष व उजियारपूरचे खासदार नित्यानंद राय यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्याच्या न ...
सातारा जिल्ह्यातील उंब्रज परिसरात दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला आहे. दरोडेखोरांनी दुकानं, घरं फोडत लोकांना मारहाणही केली. दरम्यान, एका वृद्ध महिलेचीही हत्या करण्यात आली. ...