CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
महापालिका कर्मचाऱ्यांनी भरलेल्या एकूण प्रीमियमपेक्षा परताव्यांचे प्रमाण अधिक असल्याने आरोग्य गटविमा योजनेला विमा कंपन्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचा बचाव आता पालिका प्रशासनाने सुरू केला आहे. ...
दोन महिलांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने मंगळवारी रात्री अटक केली ...
मुरबाड आणि शहापूर या दोन तालुक्यांना जोडणारा लेनाड गावाजवळील काळू नदीवरील पूल प्रवासासाठी धोकादायक व मोडकळीस आल्याने तो अखेर सोमवारी स्फोटकांच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आला. ...
समुद्र किनारी सायं ६ः३0च्या सुमारास पेट्रोलिंगसाठी गेलेल्या पोलीस निरीक्षक सुरेश खेडेकर यांना पर्यटकांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. ...
पुणे : बांधकाम परवानगी व नकाशे मंजूर करण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांना लाच देण्यासाठी ३० हजार रुपये स्वीकारणाऱ्या एजंटला लाचलुचपत प्रतिबंधक ... ...
बांधकाम व्यावसायिकाकडून १ लाख रुपयांची लाच घेणाऱ्या प्राप्तिकर विभागातील अधिकाऱ्याला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय, एसीबी) पथकाने मंगळवारी सायंकाळी सॅलसबरी पार्क भागातील प्राप्तिकर विभागाच्या कार्यालयात सापळा रचून पकडले. ...
स्कार्फ बांधण्यासाठी तोंडात घेतलेली सेफ्टी पीन चुकून आत गेली व फुफ्फुसात जावून अडकली ...
भारताला दोन विश्वचषक मिळवून देण्यात गंभीरचा मोठा वाटा ...
ठाणे : विनयभंगाच्या आरोपातून जामीनावर सुटल्यानंतर पत्नीशी झालेल्या कडाक्याच्या भांडणातून व्यथित झालेल्या रिलायन्स कंपनीचा वाशी येथील व्यवस्थापक अभिशेषकुमार शर्मा ... ...
कानपूर येथे 2007 च्या चॅम्पियन ट्रॉफीत भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यात गौतम अन् आफ्रिदाचा वाद रंगला होता. ...