शरीरात एनर्जी लेव्हल टिकवून ठेवण्यासाठी आणि शरीरातील सर्व क्रिया सुरळीत पार पडण्यासाठी जास्तीत जास्त लोक दिवसातून 2 ते 3 वेळा जेवतात. परंतु यामध्ये सर्वात महत्त्वाचा असतो तो म्हणजे सकाळचा नाश्ता. ...
वाराणसीतील प्रसिद्ध संकटमोचन मंदिर बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. एका चिठ्ठीद्वारे ही धमकी देण्यात आल्याने वाराणसीमध्ये खळबळ उडाली आहे. ...
धावत्या राज्यराणी एक्स्प्रेसवर अज्ञाताने दगड भिरकावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस वरून नाशिककडे निघालेल्या राज्यराणी एक्सप्रेसवर वासिंद आणि आटगावच्या दरम्यान दगड भिरकावण्यात करण्यात आला. ...
सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची लेक सारा अली खान 'केदारनाथ' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. गेल्या अनेक महिन्यांपासून हा सिनेमा कोणत्याना कोणत्या अडचणीत सापडला आहे. ...